TheClearNews.Com
Wednesday, December 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड येथील अवैध वाळू वाहतुकीची थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशाच्या सरन्यायधीशांकडे तक्रार !

५ हजार ब्रास ऐवजी शासकीय डेपोच्या नावाखाली २० हजार ब्रास वाळूची अवैध वाहतूक ; जिल्हाधिकाऱ्यांकडे 'ई-मेल'द्वारे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2024
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शासकीय डेपोसाठी उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी मंजूर असलेल्या ५ हजार ब्रास ऐवजी तब्बल २० हजार ब्रास वाळूची अवैध वाहतूक झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा स्वातंत्र सैनिक पाल्य भरत सैदाणे यांनी केला आहे. तसेच गावकऱ्यांनी जीओ टॅगिंगचे जमा केलेले दोन ते अडीच फोटो जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ई-मेल’द्वारे तक्रार करण्यात आली असून तक्रारीची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सरन्यायधीशांना पाठवण्यात आल्यामुळे विषयाचे गांभीर्य वाढले आहे.

सीसीटिव्ही कॅमेऱ्याचे फुटेज नाहीत !

READ ALSO

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत लेखापरिक्षकाला गंडवले !

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

भरत सैदाणे यांनी म्हटले आहे की, सीसीटीव्ही अहवाल देण्याबाबत महसूल प्रशासन कचराई करत आहे. सीसीटिव्ही कॅमेरा नसल्यामुळे २० हजार ब्रास वाळूची वाहतूक झालेली असतांनाही प्रशासन गावकऱ्यांना कोणतेच कागदपत्र दाखवत नाहीय. आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करताना नदी आणि पर्यावरण बाबतीत असलेली जाणीव आणि भविष्यातील होणाऱ्या दुष्परिणाम बघता आम्ही गावकरी पूर्णतः संघर्षासाठी उभे आहोत.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखण्याची ग्रामस्थांची विनंती !

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाळू उत्खननातील हेराफेरीमुळे केवळ आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी नाही, तर तापी नदीवर अवलंबून असणा-या असंख्य शेतकरी आणि ग्रामस्थांचे जीवनमान धोक्यात आलेलेआहे. भविष्यात याचे होणाऱ्या गंभीर परिणाम बाबत आता कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि अवैध वाळू वाहतुकीस मदत करणाऱ्यांना पुढे शेतकऱ्यांचे पाणी व पिण्याचे पाणी तसेच नदीची खालावलेली अवस्था बघून काहीच फरक पडणार नाही. आपले पैसे घेऊन सगळे पसार झालेले असतील. सामान्य लोकांच्या शुल्लक बांधकामास मोठ्या प्रमाणात वाळू लागत नाही. त्यामुळे शासनाने दिलेला ठेक्यातून बेसुमार अवैध वाळू वाहतूक झाली आहे. हा ठेका फक्त वाळू माफियांच्या सोयीसाठी असून याच्या परिणामांची जाणीव होईपर्यंत नदीची अवस्था प्रचंड बिकट झालेली असेल.

जिल्हाधिकाऱ्यांकडे छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे देणार जबाब !

तापी नदीतून काढलेल्या वाळूचा एक मोठा भाग नियमांनुसार मंजूर वाळू डेपोपर्यंत पोहोचवला जात नाही, हे दाखवण्यासाठी नांदेडच्या ग्रामस्थांनी बारकाईने पुरावे गोळा केले आहेत. छायाचित्रे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षीद्वारे, त्यांनी त्यांच्या दाव्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे पुष्टी देणार आहेत. जास्त वाळू उत्खनन करून अवैध वाळू वाहतूकदार नियुक्त डेपोपासून मोठ्या प्रमाणात वाळू वळवत आहेत. या वळणामुळे वाळू डेपोच्या आदेशाचे उल्लंघन तर होतेच शिवाय नदीपात्राच्या पर्यावरणाचा ऱ्हासही होतो आहे. स्थानिक प्राधिकरण कार्यालयाने हे न टाळता येण्यासारखे पुरावे सादर करूनही, नदीचे शोषण अनियंत्रित सुरूच आहे. ज्यामुळे तापी नदी आणि तिच्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष उपजीविका करणारे सर्वच घटक काही लोकांच्या राक्षसी वृत्तीमुळे नष्ट होतील यात शंका नाही, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.

तक्रार थेट राष्ट्रपती, पंतप्रधानांसह देशाच्या सरन्यायधीशांकडे !
भरत सैंदाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘ई-मेल’द्वारे तक्रार केली असून उद्या किंवा परवा भेट घेत सर्व डिजिटल पुरावे देण्यात येणार आहेत. या तक्रारीची प्रत थेट राष्ट्रपती, पंतप्रधान, देशाचे सरन्यायधीश, केंद्रीय हरित लवाद, महाराष्ट्र सरकार, औरंगाबाद हायकोर्ट, आंतरराष्ट्रीय नदी संवर्धन आणि अवैध वाळू उत्खनन विरोधी संस्था, नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशातील सर्वोच्च व्यक्तींकडे तक्रार करण्यात आल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल का?, आणि ग्रामस्थांची म्हणणे ऐकत वाळू माफियांना लगाम लावेल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्रेडीट कार्ड बंद करण्याच्या बहाणा करीत लेखापरिक्षकाला गंडवले !

December 24, 2025
धरणगाव

निवडणूक निकालापेक्षा शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 23, 2025
गुन्हे

देवदर्शनासाठी मूळगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 23, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
गुन्हे

जुन्या वादाची खुन्नस ठेवून फायनान्स कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून

December 20, 2025
गुन्हे

नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

December 19, 2025
Next Post

जलतरण तलावात उडी मारताच घडलं भयंकर ; चाळीसगावात १५ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

July 3, 2021

मोठी बातमी : महाविकास आघाडीच्या ‘त्या’ सहा उमेदवारांची विजयी घौडदौड !

November 22, 2021

अमित शाहांचा शिवाजी महाराजांवर सखोल अभ्यास, त्यांनी महाराजांवर पुस्तक लिहलंय : फडणवीस

April 27, 2022

टोमणे पुरे झाले, आता कामाला लागा ; केशव उपाध्ये यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

March 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group