TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी-शाहांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात ; संजय राऊत यांची कडवट टीका !

vijay waghmare by vijay waghmare
September 17, 2024
in राज्य, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई ही देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. येथील महानगरपालिकेत एकही लोकप्रतिनिधी नसून गेल्या तीन वर्षांपासून १४ प्रमुख महानगरपालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. तिकडे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तारखांवर तारखा देत आहेत आणि इकडे मुख्यमंत्री तारीख देत आहेत. हे सर्व संगनमताने सुरू आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरून निवडणुकीच्या तारखा ठरतात, अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. आगामी विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले होते. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी हल्लाबोल केला.

भाजपच्या सांगण्यावरून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरतात. भाजप आणि त्यांच्यासोबत असणारे लोक हरणार आहेत म्हणून महाराष्ट्रातील १४ महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पाडल्या आहेत. हिंमत असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले. आपण काहीतरी करू शकू हा विश्वास निर्माण होईल तेव्हाच ते निवडणूक घेतील. लोकशाहीची स्थिती अशी बनलीय की निवडणुकाही त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. मात्र, लोकसभेला महाराष्ट्रात काय झाले, तेच विधानसभेलाही होईल, असे सांगतानाच तुम्ही तारखा देत राहा. ज्या तारखेला निवडणूक होईल त्या तारखेला तुम्ही घरी बसाल, असा इशाराही राऊत यांनी दिला.

READ ALSO

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

नाशिकमधून चोरी केलेल्या दुचाकींची जळगावला विक्री !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

May 31, 2021

धनाजी नाना महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटना महाराष्ट्र सरकारची शिष्यवृत्ती

September 26, 2020

बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

September 29, 2020

आम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच : डॉ. उल्हास पाटील

January 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group