TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी गावात दगडफेक आणि जाळपोळीची घटना ; 31 डिसेंबरच्या रात्री नेमकं असं काय घडले ?

vijay waghmare by vijay waghmare
January 1, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पाळधी गावात 31 डिसेंबरच्या रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेने गावात तणाव निर्माण झाला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला, ज्यामुळे हा हिंसाचार झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नींना घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला, यामुळे गावातील काही तरुणांनी शिवीगाळ केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांमध्ये वाद उफाळला. या वादातून संतप्त जमावाने दगडफेक केली आणि 12 ते 15 दुकानांना आग लावली.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र जाळपोळ करणारे तरुण तेव्हा पसार झाले होते. गावात तणावपूर्ण शांतता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. सध्या पाळधी गावात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimepaldhi

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
Next Post

निसर्गाचे रक्षण केले तरच पुढच्या पिढीचे रक्षण - गोविंद महाराज गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुढील तीन ते चार दिवस राज्यात वादळी पाऊस !

July 18, 2024

किशोर सोनवणे खून प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको, पोलिसांवर गंभीर आरोप !

May 24, 2024

एपीआय सचिन वाझे यांना अखेर अटक

March 14, 2021

अजित पवार हीच राष्ट्रवादी मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य !

April 16, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group