TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविआ’चा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’ ; भाजपचे खा. उन्मेष पाटलांचा घणाघाती आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’, असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीला घेरण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने ठरविली असल्याचेही ते म्हणाले.

 

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर महाविकास आघाडीला घेरण्याची रणनीती भारतीय जनता पक्षाने ठरविली आहे, असे खा. उन्मेष पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्य सरकारवर ‘फसवणुकीची दोन वर्षे’ असा आमचा आरोप आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत न करणे, राज्यस्तरीय समित्यांमध्ये शेतकऱ्यांना स्थान न देणे असे विविध प्रश्‍न पाटील यांनी उपस्थित केले. आमदार सीमा हिरे आदी या वेळी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद केली, जलसंजीवनी वैयक्तिक लाभाच्या योजनेचे नियम बदलले.

 

खा. पाटील म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त, वादळग्रस्तांना अल्प मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमांवर महाविकास आघाडी सरकारने मीठ चोळले. कर्जमाफीच्या नावाखाली बळीराजाची फसवणूक केली. पीकविमा कंपन्यांना फायदेशीर अटी बनवून नुकसानभरपाई मिळण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले. खरे म्हणजे, सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी २५ हजार ते ५० हजार रुपयांची मदत द्या, अशा मागणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांची अल्प मदत देऊन क्रूर चेष्टा केली. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अलीकडे दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्याआधी जुलैमध्ये ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर केले. या मदतीमधील सात हजार कोटी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी, तर तीन हजार कोटी पुनर्बांधणी-पुनर्वसनासाठी आहेत. म्हणजे दीड हजार कोटींची तातडीची मदत करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

अखेर डॉक्टर वधूची बहुचर्चित कौमार्य चाचणी थांबली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईसह राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा !

April 1, 2021

ब्रेकिंग न्यूज : 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच ; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का !

July 28, 2022

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

September 6, 2020

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त वकृत्व व निबंध स्पर्धा

September 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group