TheClearNews.Com
Friday, December 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात, हे देशाचं दुर्भाग्य”

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in मनोरंजन, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे, हे देशाचं दुर्भाग्य आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मध्यप्रदेशचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी केलं आहे. आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाही आहे. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातील योगी सरकारनं लोकसंख्या नियंत्रण धोरणाची घोषणा केली आहे. यानंतर देशभरात वाढती लोकसंख्या पाहता कठोर कारवाई करण्याची मागणी तीव्र झाली आहे. देशभरात उत्तर प्रदेशच्या नव्या लोकसंख्या धोरणाची चर्चा आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील मंदसौरचे भाजप खासदार सुधीर गुप्ता यांनी चित्रपट अभिनेता आमिर खानबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाऊलं उचलण्याची मागणी करतानाच सुधीर गुप्ता म्हणाले, की लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात आहे. हे देशाचं दुर्भाग्य आहे.

READ ALSO

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

मनपात भाजपा-शिवसेना युतीची घोषणा

सुधीर गुप्ता म्हणाले, की आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता २ मुलांसोबत आणि दुसरी पत्नी किरण राव आपल्या मुलासोबत कुठे जाईल, याची चिंता नाबी. मात्र, दादा आमिर आता तिसरीच्या शोधात निघाले आहेत. हा संदेश आहे एका हिरोचा? ते पुढे म्हणाले, की जग जे म्हणत होतं, की अंडे विकण्याशिवाय जास्त अक्कल नाही. इतकंच केलं तरी ठीक आहे.

भाजप खासदार पुढे म्हणाले, की हे अत्यंत स्पष्ट आहे, की आपल्याला एक ना एक दिवस याचा विचार करावाच लागणार आहे. मी पाहिलं, की भारताची एक इंचही जमीन वाढली नाही आणि लोकसंख्या १४० कोटीपर्यंत पोहोचली. ही गोष्ट शुभेच्छा देण्याची किंवा अभिनंदन करण्यासारखी नाही. मागे वळून पाहिलं तर दिसतं, की भारताची फाळणी झाली होती, तेव्हा पाकिस्तानकडे जमीन जास्त गेली होती आणि लोकसंख्या कमी, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
जळगाव

मनपात भाजपा-शिवसेना युतीची घोषणा

December 25, 2025
जळगाव

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

December 23, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे शुक्रवारपासून ‘एड्युफेअर-२०२५’

December 18, 2025
Next Post

तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदार होणार नाहीस ; असा 'सल्ला' देणाऱ्या अध्यात्मिक गुरुला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या धनश्रीचा केला सन्मान

November 1, 2020

नशिराबादच्या अजिक्य महिला दुर्गोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राजश्री नांदूरकर तर उपाध्यक्षपदी जयश्री पाटील !

September 25, 2022

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

October 3, 2021

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आरटीआय कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांचा सत्कार

March 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group