TheClearNews.Com
Thursday, November 13, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

योग्य नियोजना अभावी धरणगावात पाणी टंचाई; दीपक वाघमारे यांचा आरोप ! (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालिका प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केला आहे. मुख्याधिकारी या कामी अकार्यक्षम ठरले आहेत असे ते म्हणाले. या वेळी वाघमारे यांनी आकडेवारीसह मुद्देसूदपणे पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. ते आज एका पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, मुख्याधिकारी अक्षम असून ते चांगलं काम करतील तर मी त्यांचा ५ हजार रुपये देवून सत्कार करेल, असे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन म्हणाले.

दीपक वाघमारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, धरणगाव शहराचे पाणी पुरवठा धावडा येथून होतो. मुख्य जलवाहिनीतील अडचणींमुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, अशी कारणे मुख्याधिकारी सांगत असतात. परंतु धरणगाव शहराची लोकसंख्या 50 हजार आहे. त्यामध्ये अधिकृत आणि अतिक्रमणसहित 7429 घरे असून नळ कनेक्शन 5000 आहेत. गावामध्ये ६ पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत. तर फिल्टर प्लांटच्या पाण्याची टाकीची क्षमता दहा लक्ष लिटर आहे. दुसऱ्या टाकीची क्षमता नऊ लाख लिटर टाकी नेहरूनगरमध्ये सुद्धा आहे. त्यापैकी एक जीर्ण असून धरणगावातील संजय नगर भागात दोन पाण्याच्या टाक्या आहेत.त्यात संजय नगरमध्ये दहा हजार लिटर तर गौतम नगरमध्ये 60 हजार लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी असून सर्व मिळून पाण्याच्या टाक्याची क्षमता 19 लाख 80 हजार इतकी आहे.

READ ALSO

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कार्यातून तरुणाईचा ‘भगव्या’वर विश्वास !

धावडा येथून 135 एचपीचे दोन पंप चालु असताना त्यांची क्षमता 20 तास पाणी चढवण्याची असून सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. दोन पंप 6 लाख लिटर पाणी देऊन शकत शकतात. तसेच तासी 3.20 पाणी उचल होऊ शकते. तसेच 20 तास पंप चालू राहिल्यास 60 लाख लिटर पाण्याची उपलब्धता होऊ शकते.
पूर्ण धरणगाव शहरात एकाच वेळेस पाणी दिले तर 54 लाख लिटर पाणी लागते.

फिल्टर प्लांट सोबतच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी सुवर्ण जयंती नगर योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपयांची तरतूद केली होती. ते काम तातडीने चालू करावे. तसेच आमच्या माहितीप्रमाणे टाक्याची पाण्याची टाकी 6.50 लिटरचे आहे. तसेच 83 हजार मीटर अंतर्गत पाइपलाइन टाकायची आहे.
नपा नविन पाण्याची टाकी विद्युत कॉलनी येथे बनवणार आहेत. तरी ती पाण्याची टाकी मोठा माळीवाडा साखर विहीर किंवा जुन्या कोर्टाजवळ बांधण्यात यावी. कारण मुख्य अडचणी रेल्वेलाईन ओलांडून पाईपलाईन पोहोचवणे. तसेच कॉलनी परिसरातील फक्त महात्मा फुले नगर असे 50 ते 60 घरे येतात. बाकीच्या कॉलनी परिसर ग्रामपंचायत हद्दीत आहेत. तसेच तिथं हेडगेवार ग्रामपंचायत तयार होत आहे. तेथील नागरिक नगरपालिकेच्या कुठलाही कर भरत नाही. त्यामुळे जे नागरिक कर भरतात त्यांना पाणी पुरवठा व्हायला हवा. म्हणजे गावातच पाण्याच्या टाक्या झाल्या पाहिजेत,असेही वाघमारे म्हणाले.

नपाने लावलेल्या सरसकट १५०० रु. पाणीपट्टी बाबत ज्ञानेश्वर महाजन, दिपक वाघमारे यांनी खुलासा केला की ही वाढ २०१२ मधील असून त्यावेळी आम्हीच ती कमी करुन लावली आहे. आता नपाने निर्णय घेतला तर ते कमी खरु शकतात असं ते म्हणाले. मुख्याधिकारी अक्षम असून ते चांगलं काम करतील तर मी त्यांचा ५ हजार रुपये देवून सत्कार करेल असे ज्ञानेश्वर महाजन म्हणाले. यावेळी दीपक वाघमारे, ज्ञानेश्वर महाजन,शहराध्यक्ष नीलेश चौधरी संभाजी धननगर मोहन पाटील रवींद्र देवरे सिताराम मराठे सागर वाजपेयी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
जळगाव

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कार्यातून तरुणाईचा ‘भगव्या’वर विश्वास !

November 8, 2025
धरणगाव

जिपीएस मित्र परिवारच्या स्तुत्य उपक्रमाने पाळधीकर भारावले

November 8, 2025
धरणगाव

धरणगावात कोण जिंकणार, कोण पडणार हे मला माहिती ; गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

November 4, 2025
चाळीसगाव

“चाळीसगावमध्ये नगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद”

November 1, 2025
धरणगाव

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 27, 2025
Next Post

नगर बँकेत पैशाचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते माजी खासदार दिलीप गांधी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा फुले हायस्कूलच्या पी. डी. पाटील यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर

December 31, 2020

आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहत पक्ष संघटनेवरही भर द्या : संजय पवार !

November 9, 2023

धरणगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

November 28, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४७ कोरोनाबाधित, १४१ झाले बरे !

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group