TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२६/११ हल्ला : दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहे. पाकिस्तातून समुद्रामार्गे आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत अक्षरशः रक्तपात घडवला. हा हल्ला इतका भयंकर होता की, अवघ्या जगाचा थरकाप उडाला होता. भारतातील हा काही पहिला दहशतवादी हल्ला नव्हता. यापूर्वीही देशाला हादरवणारे हल्ले झाले.

२६/११ चा दहशतवादी हल्ला इतका भीषण होता की, भारतच नाही तर संपूर्ण जग हादरलं होतं. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी सीएसएमटी रेल्वेस्थानकासह मुंबईच्या रस्त्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. लोकांना ओलीस ठेवलं. नरीमन हाऊस, हॉटेल ताज, हॉटेल ऑबेरॉयमध्ये प्रचंड विध्वंस घडवून आणला होता. या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेल्या कसाबला नंतर फासावर देण्यात आलं. २५ जून २०१६ मध्ये काश्मीर खोऱ्यातील पंपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २० जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर उरीमध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतानं सीमेपलीकडील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. साल २००६. ११ जुलैचा दिवस होता. मुंबईत नेहमीप्रमाणे घड्याळाचा काट्यावर धावत होती. पण, काही क्षणात सर्वकाही ठप्प झालं. वेगवेगळ्या लोकल रेल्वेगाड्यांमध्ये ७ बॉम्बस्फोट झाले. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला होता. या हल्ल्याच्या आठवणी अजूनही मुंबईकर विसरलेले नाहीत. यात २१० लोक मरण पावले होते, तर ७१५ जण जखमी झाले होते. २६ डिसेंबर २००६. दहशतवाद्यांनी यावेळी रक्तपात घडवण्यासाठी ठिकाण निवडलं ते मालेगाव. मालेगावमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोटात जवळपास ३२ लोक मरण पावले होते. तर १०० पेक्षा अधिक जखमी झाले होते. रमजानची नमाज अदा करण्यासाठी जात असतानाच हा हल्ला करण्यात आला होता.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

 

१९ वर्षांपूर्वी देशात एक भयंकर दहशतवादी हल्ला होता. साल होतं २००१. संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. विरोधकांनी गोंधळ घातल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्याचवेळी लश्कर ए तोयबा व जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. या हल्ल्यात ९ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये अॉनलाईन संविधान वाचन आणि प्रश्नमंजूषा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन !

September 22, 2020

भावामुळे अल्पवयीन बहीण गर्भवती ; डीएनए चाचणीमधून धक्कादायक माहिती समोर !

July 22, 2023

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी केले दिवंगत तंत्रज्ञ राणे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

June 9, 2021

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group