TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी कापूस उत्पादकांचा 17 सप्टेंबरला जळगाव शहरात जन आक्रोश मोर्चा:

धरणगाव नियोजनासाठी शेतकऱ्यांची घेतली बैठक‎

vijay waghmare by vijay waghmare
September 16, 2025
in कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

धरणगाव प्रतिनिधी – केळीला व कापसाला योग्य भाव मिळत नाही. केळी विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होतो आहे. या विषयी राज्य सरकार काहीही बोलत नाही. त्यामुळे राज्य सरकारला जागे करण्यासाठी १७ सप्टेंबरला जळगाव येथे शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केले.
जळगाव येथे १७ सप्टेंबरला आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येथील जी एस कॉटन जिनिग येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनाजिल्हाप्रमुख अनेक शेतकऱ्यांना केळीचे नुकसान झाल्यावर मदत मिळत नाही. कारण चुकीच्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. दोष स्वयंचलित हवामान केंद्राचा असताना नुकसान शेतकऱ्यांचे होते. या विषयाकडे राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उद्योजक सुरेश नाना चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी शेतकरी संघटना तालुका प्रमुख विजय पाटील धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटा चे तालुका प्रमुख संजय पाटील शिवसेना माजी जी प उपाध्यक्ष जानकीराम पाटील, शेतकरी नेते सुनील देवरे, संदीप पाटील शिवसेना शहर प्रमुख भागवत चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गट शहर प्रमुख लक्ष्मण पाटील
आदी उपस्थित होते. माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, केळी उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. केळीला भाव मिळत नाही. शेतकरी कष्ट करून पीक उभे करतो पण निसर्गाच्या लहरीपणामुळे ते नष्ट होते. दुसरीकडे विमा कंपनी शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विनोद रोकडे यांनी केले तर आभार गजानन महाजन यांनी मानले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Banana cotton growers to hold Jan Aakrosh Morcha in Jalgaon city on September 17Dhrngoan

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

आंदोलनानंतर मृतदेह बिलवाडीत पोहोचताच जमाव आक्रमक ; घरांची तोडफोड करत दुचाकी पेटवल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“ताई टेस्ट निगेटीव्ह असली, तरी काळजी घ्या” म्हणत धनंजय मुंडेंचा बहीण प्रीतम मुंडेंना काळजीयुक्त संदेश

April 25, 2021

अफगाणिस्तान संघर्ष : जाणून घ्या…तालिबानी आहेत तरी कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी?

August 17, 2021

धरणगाव : अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले शिंदे गटाचे शिवसैनिक !

December 11, 2022

दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार; दुसरा गंभीर

September 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group