कृषी

आंदोलक लगेच परतणार नाही, संसदेत कृषी कायदे रद्द होईपर्यंत वाट पाहणार : राकेश टिकैत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाने स्वागत केले आहे. मात्र शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे...

शेतकरी आंदोलनाचा विजय ! तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून...

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्ह्यातील हतनूर मोठा प्रकल्पा वरील जलाशय, हतनूर कालवा कं.मी...

बलिप्रतिपदा पाडव्याचे औचित्य साधून बिलखेडे येथील शेतकऱ्यांना बियाणे वाटप

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त व बलिप्रतिपदा पाडवा याचे औचित्य साधून बिलखेडे गावातील युवासेनेचे शाखाप्रमुख गोपाल भदाणे...

धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा (व्हिडीओ)

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील साने पटांगणावर महात्मा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी, महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण...

कल्याणे होळ येथे बळीराजा पूजन उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कल्याणे होळ येथील प्रगतिशील शेतकरी अरुण गरबड पाटील यांच्या शेतात बळीराजा प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरी झाला....

महाबीज सोयाबीन बिजोत्पादन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) खरीप २०२२ हंगामात वितरणास्तव महाबिजमार्फत उशिरा रब्बी/उन्हाळी २०२१-२२ हंगाम सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.   जळगाव...

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझण डावा कालवा, जामदा...

नंदुरबारला विद्यार्थ्याकडून कृषी जागृकता कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रम व प्रात्यक्षिक !

नंदुरबार (प्रतिनिधी) महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी महाविद्यालय नंदुरबार...

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि विभागामार्फत...

Page 26 of 48 1 25 26 27 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!