जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवीत आहे. त्या संभाव्य गुलामगिरीविरुद्ध उडालेला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील तुकडे तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छित आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार मनोज...
धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून शासकीय कापूस केंद्राला सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आज शेतकऱ्यांना एस.के कॉटनमध्ये फोन करून बोलावण्यात...
मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला असून हे आंदोलनाला हिंसक वळणं लागणाचे चित्र दिसत आहे....
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव बु.येथील एका शेतकऱ्याच्या कापसाच्या वजनात अफरातफर करून चक्क ३८५ किलोची हेराफेरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला...
धरणगाव (प्रतिनिधी) राज्य कापूस पणन महासंघातर्फे आज धरणगाव येथे कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. परंतू कार्यक्रम पत्रिकेतून चक्क धरणगाव नगराध्यक्षांसह...
जळगाव (प्रतिनिधी) रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. या कायद्यांचा निषेध करत शेतकरी...
धरणगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय आधारभूत भरड धान्य खरेदी किंमत योजनेंतर्गत मका , ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचा शुभारंभ पाणीपुरवठा व...
मुंबई (वृत्तसंस्था) नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी, सर्विस...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech