जिल्हा प्रशासन

म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपूलाऐवजी भुयारी मार्ग उभारणे सोयीचे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) म्हसावद व आजूबाजूच्या गावातील शेतकरी, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून येथे येणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाऐवजी त्याठिकाणी भुयारी मार्ग बांधणे सोयीचे...

शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याजासह पुर्नगठन करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ पडला आहे. रावेर मधील दोन महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील इतर सर्व महसूल मंडळात दुष्काळसदृष्य...

पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई ; पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त !

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त...

एरंडोल कापूस खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज एरंडोल येथील 'सीसीआय’ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी केंद्रास भेट दिली. कापूस...

प्लॉस्टिक उद्योगांच्या उच्चांटनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा पुढाकार !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व प्लॉस्टिक युनिट उद्योगांचे उच्चाटनासाठी पुढाकार घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व प्लाॅस्टीक युनिटसला पुर्नवापर (रिसायकर्लर) प्रमाणपत्र...

लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ जानेवारीला !

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात येणारी अंतिम मतदार यादी आता ५ जानेवारीऐवजी आता २२ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे....

जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२६८१ वाढली !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६...

महसूल वसूली व भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नागरिकांना सेतू केंद्राच्या माध्यमातून वेळेवर सेवा मिळत आहे ही सकारात्मक बाब आहे. मात्र महसूली वसूली मार्च २०२३...

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

जळगाव (प्रतिनिधी) पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज...

नगरपालिकांची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत....

Page 23 of 91 1 22 23 24 91

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!