मुंबई (वृत्तसंस्था) जिल्हा परिषदांमध्ये किमान 50, तर कमाल 75 सदस्य संख्या ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आला...
मुबंई (वृत्तसंस्था) : अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांना संपादकपदाची जबाबदारी देण्यात आली होती....
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) देशभरात सुरु असलेली दरवाढ आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसने आज देशभर आंदोलन पुकारलेले होते. हेच आंदोलन दिल्लीत काँग्रेसने पंतप्रधान...
जळगाव(प्रतिनिधी) देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात ही...
मुंबई (वृत्तसंस्था) दोन महिन्यापासून शिवसेनेला आपल्या सत्तेसह ४० आमदार गमविल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर 'निष्ठा यात्रा' निघत आहे. तर दुसरीकडे...
सध्या देशात खाद्यतेल हि सर्व सामान्यांना परवडणार नाही अशा किमतीचे होऊन गेले होते. त्यावर कमाल किरकोळ किमतीत १५ रुपये प्रतिलीटरने...
येणाऱ्या दीड वर्षांत रेल्वे, पोस्ट, संरक्षण क्षेत्र आणि गृह खातं या विभागातील १० लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची माहिती...
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांचे दौऱ्यावर दौरे सुरू आहेत. परंतू आता मंत्री मंडळाचा विस्तार पुन्हा रखडला आहे....
नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : सध्या गांधी परिवाराची नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे. याच दरम्यान देशात वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसापासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर ईडीचा ससेमिरा सुरु आहे. राऊत यांना ८...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech