TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावी-बारावी परीक्षेचा ‘निकाल’ लांबणीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय

नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत आज, बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे.

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2021
in राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी- बारावी परीक्षांचे काय होणार याचा निकाल लांबणीवर गेला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याचे विभागाच्यावतीने पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.

मात्र कोरोनामुळे राज्यभर लागलेले निर्बंध लक्षात घेता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार सुरू असून यासंदर्भातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. तसेच नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत बुधवारी निर्णय होणे अपेक्षित आहे.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यावर शिक्षण विभाग ठाम आहे. कारण या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विविध मार्ग खुले होतात. आजच्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली, मात्र अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लागलेल्या नव्या नियमांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षांविषयी पेच निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी परीक्षा आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत दहावी-बारावी परीक्षेबाबत अद्याप चर्चा बाकी असल्याचे सांगण्यात आले, तर नववी आणि अकरावीचा निर्णय दोन दिवसांत घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

दहावी-बारावीची परीक्षा सध्या तरी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

दहावी-बारावीची परीक्षा सध्या तरी नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची सांगितले. मात्र येत्या काही काळात राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळाला शिक्षण मंडळाकडून सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर राज्य सरकार परीक्षेविषयी अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

एमपीएससी परीक्षा वेळापत्रकानुसारच

गेल्या वर्षभर सुरू असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचा परिणाम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरही झाला. गेल्या महिन्यात 21 मार्चला पार पडलेली एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेनंतर आता पुढील परीक्षांचे काय असा प्रश्न निर्माण झाला होता, तर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचीही मागाणी केली होती. मात्र येत्या रविवार, ११ एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्वपरीक्षादेखील वेळापत्रकानुसार पार पडणार आहे. परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल नाही. योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करून ही परीक्षा पार पाडली जाणार आहे असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यभरातून दहावीच्या परीक्षेला सुमारे १६ लाख तर बारावीच्या परीक्षेला १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे, तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान होणार आहे. सध्याच्या निर्बंधानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवारी बारावीचा केवळ एकच पेपर आहे. राज्य सरकारने परीक्षार्थींना निर्बंधांतून सूट दिलेली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाचा ऑफलाइन परीक्षा घेण्यावर भर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

शतकोत्तरी पी.आर. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक ; एलसीबीची कारवाई

March 23, 2021

हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर तापी नदीपात्रात 55303 क्युसेक्स एवढा विसर्ग !

July 31, 2024

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी पोहोचली आयकर विभागाची टीम ; जाणून घ्या…जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ?

September 15, 2021

कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाची कार्यकारणी जाहीर

August 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group