अमळनेर

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

अमळनेर (प्रतिनिधी) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी, याकरिता...

अमळनेर येथील एनडीपीएसच्या गुन्ह्याचा नंदू बेलदारच मास्टर माइंड !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील एनडीपीएसच्या दाखल गुन्ह्यात मागील वर्ष भरापासून फरार असलेला वनकोठ्याचा नंदू बेलदार हा मास्टर माइंड असल्याची माहिती समोर...

काळाचा आघात : मामा- भाची आणि शालकाची एकाच दिवशी निघाली अंत्ययात्रा !

अमळनेर (प्रतिनिधी) कौटुंबिक नातेसंबंधामध्ये प्रत्येक नाते जिव्हाळ्याचे असते. मात्र, या क्रूर काळाने नात्यांवर एकाच वेळी आघात करून मामा- भाची व...

लस घेण्यास नकार दिल्यास रेशनचे धान्य, पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अमळनेर (प्रतिनिधी) नागरिकांनी लस घेण्यास नकार दिल्यास त्यांचे रेशनचे धान्य आणि पेट्रोल यासह लाभार्थी योजना बंद करा, अशा सक्त सूचना...

संत सावता महाराज कर्मयोगी संत : गुरुवर्य रविकांत महाराज वसेकर

अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांनी आपला पिढीजात व्यवसाय नेकीने सांभाळून वारकरी पंथाचे धार्मिक प्रबोधनाचे कार्य केले. संत सावता महाराज...

… तोपर्यंत बस जाऊ देणार नाही ; चालकाच्या पत्नीसह कामगार कुटुंबीयांची ठाम भूमिका

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसचे चालक प्रवीण पाटील यांना बस चालवतानाच हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना प्रशासनाने दवाखान्यात नेण्यासाठी बस दिली...

अमळनेरात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पडला पार

अमळनेर (प्रतिनिधी) संत सावता महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन मागच्या वर्षी केले गेले होते. कोरोना परिस्थितीमुळे बक्षीस वितरण...

अमळनेर येथे अ. भा. माळी महासंघाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) येथे अ. भा. माळी महासंघाचे नूतन राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा ओबीसी शिक्षक असोसिएशनच्यावतीने शाल, बुके देऊन सत्कार...

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय समाज व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे क्रांतिसूर्य जोतीराव फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षक दिन साजरा करून...

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

अमळनेर (प्रतिनिधी) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र्य नव्हते, त्यामुळे कोणत्याही देशाचे संविधान...

Page 38 of 75 1 37 38 39 75

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!