जळगाव (प्रतिनिधी) : भारताने शेतीत गेल्या काही दशकांत खूप प्रगती केली आहे. अन्नसुरक्षेतेमध्ये स्वालंबन मिळविले आहे. अन्नधान्यासोबतच फलोत्पादन वाढले आहे,...
भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील दीपनगर औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी आमदार एकनाथराव...
मुक्ताईनगर प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) समावेश करण्यात यावा, यासाठी राज्य शासनाने...
नागपूर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मानवविकास कार्यक्रमांतर्गत शाळेत ये–जा करण्यासाठी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे...
नागपूर (प्रतिनिधी) कोरोना काळात शासकीय निधीतून उभारण्यात आलेले अनेक ऑक्सिजन प्लांट सध्या वापराअभावी निष्क्रिय अवस्थेत पडून असल्याबाबत माजी महसूल मंत्री...
मुंबई / जळगाव प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक नकाशावर नवी क्रांती घडवणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. जळगाव MIDC...
जळगाव (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या–प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविक जखमी झाल्यानंतर जळगाव जिल्हा...
मुंबई/नवी दिल्ली - जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभाग, भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या...
जळगाव प्रतिनिधी - जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि...
चाळीसगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या भाजपा - महायुती सरकारने पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे दर्शन घडवले आहे....
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech