नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी निवडणूक...
जळगाव (प्रतिनिधी) बारी समाजाच्या हितासाठी संत रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ मान्यता मिळाल्याबद्दल स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुस्लिम पंचमंडळला दिलेला शब्द पाळला असून जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मुस्लिम समाजाच्या...
धरणगाव : धरणगाव येथील असंख्य युवकांनी स्वछता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काल दि. 13...
सावदा (प्रतिनिधी) आताच्या सत्ताधाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. केळी पीक विमा मंजूर होवून सुद्धा मिळत नाही. सीएमव्ही...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेस आणि केंद्रीय निवडणूक आयोग आमने-सामने आले आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. हरयाणातील निकाल...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला असून प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. या विरोधात आज...
चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वाटप योजनेचा फॉर्म भरताना अनेक सामान्य महिलांना फसवणुकीचा अनुभव आला आहे. रोजंदारीवर...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech