TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिन्या जगताप हत्याकांड : फिर्यादी, साक्षीदारांवर दबावाचा प्रयत्न ; मीनाबाई जगतापांचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत माझे पती चिन्या उर्फ रवींद्र जगताप यांचा ११ सप्टेंबर २०२० रोजी मृत्यू झाला. ५ आरोपींवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी आरोपी अधिकारी आणि कर्मचारी फरार आहेत. हे आरोपी आता फिर्यादी, साक्षीदारांवर दबाव टाकून धमकावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आज चिन्या जगताप यांच्या विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांनी केलाय.

आपली भूमिका समाजापुढे मांडण्यासाठी आणि न्याय मिळावा म्हणून आज पत्रपरिषदेत मीनाबाई जगताप म्हणाल्या की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने संबंधित आरोपींवर दीड महिन्यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी तत्पूर्वी पोलीस काहीच दखल घेत नसल्याने मला उच्च न्यायालयात दाद मागावी लागली होती. त्यानंतर तब्बल १४ महिन्यांनी हा खुनाचा गुन्हा नशिराबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यापासून हे ५ आरोपी फरार आहेत, असे पोलीस सांगत आहेत. सर्व आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आहेत. कामावर हजर नाहीत. तथापि कारागृह प्रशासनाकडूनपण त्यांच्यावर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई झालेली नाही. जिल्हा पोलिसांना पण ते अजून सापडलेले नाहीत. एवढा प्रदीर्घ काळ त्यांचे फरार असणे आता जिल्हा पोलिसांच्या पण भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे. नेमके कोण त्यांना पाठीशी घालून संरक्षण देत आहे, हे सत्य समोर येणारच नाही का ?, असेही त्या म्हणाल्या.

READ ALSO

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

मीनाबाई जगताप पुढे म्हणाल्या की, हे ५ आरोपी जळगाव परिसरातील काही लोकांच्या संपर्कात आहेत. त्यांचे स्थानिक प्रशासनात परिचय, संबंध असू शकतात. या पार्शवभूमीवर चिन्या जगताप हत्याकांडातील साक्षीदार व सध्या नाशिकच्या किशोर सुधारालयात कारागृह शिपाई या पदावर कार्यरत असलेले मनोज जाधव यांनी जबाब नोंदविण्यास जळगावात येण्यास नकार दिल्याने किशोर सुधारालयाच्या प्राचार्यांनी तशी माहिती देणारे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना पाठवले आहे. या हत्याकांडातील आरोपी असलेले अधिकारी आणि कर्मचारी दीड महिन्यांपासून फरार आहेत. आपल्या जीविताला येथे आल्यावर धोका होऊ शकतो अशी भीती साक्षीदार मनोज जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केली आहे. साक्षीदाराला भीती वाटावी असा कोणता मुद्दा आहे की जो आतापर्यंत जिल्हा पोलिसांना उलगडता आलेला नाही. काही पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत मला पण धमकावण्याचा प्रयत्न हे आरोपी करत आहेत. आरोपींना अटक करण्याचे सोडून या पोलीस कर्मचाऱ्यांना मला आणि साक्षीदाराला भीती वाटावी अशी भूमिका घेण्याचे आदेश कुणी दिले ? आम्ही आता न्याय मिळण्याची आशाच सोडून द्यायची का ? आरोपी सरकारी अधिकारी आणि कर्मचारी असूनपण पोलीस आणि कारागृह खाते त्यांच्यावर काहीच कारवाई करणार नाही का ?. साध्या चोरीच्या किंवा हाणामारीच्या गुन्ह्यात समाजातील सामान्य घटक असलेल्या आरोपींना तत्परतेने शोधून अटक करणारे पोलीस खाते या आरोपींच्यासमोर लाचार झालेले आहे का ?, असेही त्या आज पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

मीनाबाई जगताप यांना रिपाइं (आठवले गट)चा पाठिंबा

फिर्यादी आणि चिन्या जगताप यांची विधवा पत्नी मीनाबाई जगताप यांचा एकाकी संघर्ष चालू आहे. या निराधार विधवा महिलेला कुणाची साथ नाही. पोलीस खात्याने आता त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. हे आरोपी कितीही पोहचलेले असले तरी कायद्याने त्यांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे सांगत आज या पत्रपरिषदेत मीनाबाई जगताप यांच्या संघर्षात आम्ही सोबत आहोत, अशा शब्दात रिपाइं (आठवले गट)चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठिंबा जाहीर केला. या आरोपींना अटक न झाल्यास प्रसंगी रिपाइं (आठवले गट) मयताची पत्नी मीनाबाई यांच्यासह रस्त्यावर उतरून आंदोलन करिन असा इशाराही त्यांनी आज दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
Next Post

राजपूतसह सर्व समाजबांधवांना सोबत घेऊन सर्वांगीण विकासावर भर द्या ; श्यामसिंग ठाकूर यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कर्णकर्कश आवाजात वाजवला डीजे ; भडगाव पोलिसांकडून दंडात्मक कारवाई !

September 22, 2023

सरकारचे लसीकरण धोरण भेदभावजनक, असंवेदनशील : सोनिया गांधी

April 27, 2021

आकाशवाणी चौकात ट्रकच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

July 25, 2024

काँग्रेसतर्फे जीडीपीच्या निधनाची शोकसभा

September 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group