TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

न्यायालयाचा दणका, रुग्णांना दिलासा…!

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2021
in भुसावळ, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (डॉ. नि. तु.पाटील) मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी महाराष्ट्रात थैमान घालत होती. कोरोना संक्रमित झाल्यावर खाजगी रुग्णालयात अवाच्या सव्वा बिल येणाच्या बाबी लक्षात आल्यावर महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कॉविड-१९ च्या उपचारास मान्यता दि. २३ मे २०२० ला दिली. यामागील शासनाचा उदात्त हेतू हा की, गरिबांना मोफत वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळावेत, त्यासाठी स्वतंत्र खाटांची निर्मिती करण्यात आली’ पण, वस्तुस्थिती मात्र भिन्नचं होती.

जेव्हा कोरोना संक्रमित रुग्ण सदर नामनिर्देशन केलेल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तेव्हा त्यांच्याकडून आधार कार्ड आणि रेशन कार्ड जमा करण्यात आले, शिवाय रुग्णांना उपचारासाठी पैसे देखील भरावे लागले, म्हणजे रुग्णांकडून उपचारासाठी पैसे वसूल करायचे आणि शिवाय सदर कागदपत्रे शासनाकडे जमा करून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत परत प्रस्ताव सादर करायचे, याची शक्यता नाकारता येत नाही…? म्हणजे एका हाताने रुग्णांकडून वसुली आणि दुसऱ्या हाताने त्याच रुग्णांसाठी शासनाकडे प्रस्ताव…! हे म्हणजे, “दस उंगलीया घी मै और मुहँ कढई मैं…”

READ ALSO

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

हीच बाब, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वैद्यकीय कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी हेरत याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर ७ मे २०२१ ला निकाल देतांना उच्च न्यायालयाने ,” महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ज्या खाजगी रुग्णालयात रुग्णांनी उपचार केले आणि त्यासाठी बिल आकारून पैसे घेतले,अश्या सर्व रुग्णालयांनी सदर रुग्णांना अथवा त्यांच्या परिवाराला पैसे परत करावेत,असें निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले शिवाय संबंधित रुग्णांलयावर काय कारवाई केली?,याबद्दलसशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.तसेच संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.”

आज मी स्वतः हा महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाशी बोललो, तेव्हा त्यांच्या माहितीनुसार, “आजतागायत जळगाव जिल्हात जवळपास ५००० रूग्णांनी सदर योजनेअंतर्गत उपचार घेतले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित रुग्णांना जाब विचारला जात असून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित पात्र रुग्णांचे तक्रार दाखल करणे सुरू आहे”

आता आपल्याला काय करायचे आहे?

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत ज्या खाजगी रुग्णालयात रुग्णांनी उपचार घेतला,
1. सदर रुग्णालयाचे बिल
2. मेडिकलच्या पावत्या
3. ऍडव्हान्स पैसे घेतल्याच्या पावत्या
4. इतर खर्च
5. रुग्णांचे आधार कार्ड
6. रुग्णांचे रेशन कार्ड आदी प्रमाणित छायाकित प्रति न्यायालयाने मंजूर केलेल्या फॉर्म सोबत भरून लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायचे आहे. ज्या लाभार्थी रुग्णांनी उपचारासाठी पैसे भरलेत, त्यांच्या फॉर्मची तपासणी झाल्यावर पुढील कारवाई होईल. (सदर फॉर्म सोबत/कंमेंट मध्येदिला आहे)

सर ते शेवटी एक सांगावसे वाटते,
कोरोना महामारीमध्ये काही जण हात “धुत” होते,
तर काही मात्र हात “धुवून’ घेत होते…!

व्यापक जनजागृती करून पाठपुरावा करणार…!

ज्या ज्या रुग्णांना अश्याप्रकारे मानसिक आणि आर्थिक त्रास झाला असेल त्या सर्वांनी आमच्याशी मो. 8055595999 संपर्क साधावा. यासाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी व्यापक प्रमाणात जनजागृती करून सर्व पात्र रुग्णांना त्यांच्या बिलाची रक्कम परत मिळण्याची पाठपुरावा करणार.

डॉ. नि. तु. पाटील
उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक ,
वैद्यकीय आघाडी,भारतीय जनता पार्टी ,
महाराष्ट्र राज्य
मो.8055595999

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
भुसावळ

वरणगावजवळ भीषण अपघातात आई समोरच मुलाचा करुण अंत

April 25, 2026
जळगाव

बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल – महापौर काळे

April 25, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
Next Post

'प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही' : सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दरमहा गुंतवा १,५०० रुपये, मिळतील ३५ लाख ; जाणून घ्या पोस्ट ऑफिसची भन्नाट स्कीम

February 1, 2022

मोठी बातमी : पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग होणार !

June 26, 2022

मुलीने व्हाट्सअँपवर स्टेटस ठेवल्यानं आईला गमवावा लागला जीव !

February 14, 2022

गुड न्यूज : आज तब्बल ११ तालुके निरकं ; ४१ रुग्णांची कोरोनावर मात !

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group