TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिधापत्रिकेला विलंब, सुप्रीम कोर्ट म्हणाले…आमचा संयम सुटला !

vijay waghmare by vijay waghmare
October 6, 2024
in कोर्ट, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून होत असलेल्या विलंबावर चिंता व्यक्त करीत आमचा आता संयम सुटला आहे, अशी संतप्त टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी व्यक्त केली. याचवेळी न्यायालयाने केंद्र, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना १९ नोव्हेंबरपर्यंत शिधापत्रिका वाटपावर ठोस पावले उचलण्याची अंतिम संधी दिली आहे.

कोरोना महामारीच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या समस्या व त्यांच्या दुर्दशेची स्वतःहून दखल घेतल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. यावेळी स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या मुद्यावर न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने केंद्र, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना चांगलेच फटकारले. खंडपीठाने म्हटले की, आता आमचा संयम सुटला आहे. यापुढे सरकारविषयी आम्ही अधिक उदार राहणार नाही. आमच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्ही तुम्हाला शेवटची संधी देत आहोत. अन्यथा तुमच्या सचिवांना हजर राहून खुलासा करावा लागेल, अशा शब्दांत खंडपीठाने सरकारला बजावले. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी देशाचे अतिरिक्त महाधिवक्ते ऐश्वर्या भाटी यांनी केंद्र सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले की, अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच रेशन कार्ड दिले जात आहे.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

आमच्या निकालाचे पालन करणे, स्थलांतरित कामगारांना शिधापत्रिका देणे व इतर कल्याणकारी उपाययोजना लागू करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. कोविड-१९ महामारीच्या कचाट्यात सापडलेल्या सर्व स्थलांतरित कामगारांना ‘ई-श्रम’ पोर्टलवरून रेशन कार्ड देण्यासह कल्याणकारी उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने २९ जून २०२१ मध्ये दिले होते. दरम्यान, ‘ई-श्रम’ हा असंघटित कामगारांचा (एनडीयूडब्ल्यू) सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने देशभरातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना कल्याणकारी फायदे आणि सामाजिक सुरक्षात्मक उपायांचे वितरण सुलभ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने हे पोर्टल सुरू केले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
कृषी

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

May 10, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी पाटील समाज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या १० जणांवर गुन्हा दाखल

June 16, 2021

राज्यातील १० वीच्या परीक्षा होणार : वर्षा गायकवाड

April 14, 2021

जळगाव ‍परिमंडलात वर्षभरात वीजचोरीची 11794 प्रकरणे उघडकीस !

May 12, 2023

शेतात बेकायदा वाळूची साठवन; शेतमालकावर होणार दंडात्मक कारवाई

November 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group