TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘काश्मिरी पंडितांचे पलायन झाले तेव्हा देशात काँग्रेसची सत्ताच नव्हती’ : शरद पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) काश्मिर फाईल्स चित्रपटावरून देशात राजकीय (The Kashmir Files) वातावरण तापले आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलंय. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारासाठी चित्रपटामध्ये काँग्रेसलाच दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, हे खोटे आहे. वास्तवात त्यावेळी देशावर काँग्रेसची सत्ताच नव्हती, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार म्हणाले, नव्वदीच्या दशकात जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांसोबत जे काही झाले, त्याचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा प्रयत्न ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटात करण्यात आला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारासाठी चित्रपटामध्ये काँग्रेसलाच दोषी ठरवण्यात आले आहे. मात्र, हे खोटे आहे. वास्तवात त्यावेळी देशावर काँग्रेसची सत्ताच नव्हती. काश्मीरमधून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले तेव्हा देशात विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार होते. त्यामुळे भाजप सध्या ज्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करत आहे, तो मुद्दाच चुकीचा आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

व्ही. पी. सिंह सरकारला भाजपचे समर्थन
पुण्यात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, काश्मिरी पंडितांचे पलायन झाले, तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या व्ही. पी. सिंह सरकारला भाजपच्याच काही सदस्यांचे समर्थन होते. याचदरम्यान, भाजपच्या मदतीनेच मुफ्ती मोहम्मद सईद केंद्रीय गृहमंत्री बनले होते. आता जे भाजपचे नेते काश्मिरी पंडितांबद्दल कळवळा दाखवून काँग्रेसवर टीका करत आहे, त्यातील काही नेत्यांनीच गृहमंत्री पदासाठी सईद यांना पाठिंबा दिला होता. तसेच, जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल असलेले जगमोहन यांचादेखील काँग्रेसशी काहीही संबंध नव्हता, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

पैसे तिप्पट करुन देण्याचे आमिष, दोन लाखांत फसवणूक ; सहा लाखाच्या बनावट नोटाही दिल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : टायगर ग्रुप च्यावतीने गरजूंना अन्नदान

May 27, 2021

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात आज आढळले अवघे १८ रुग्ण ; ६८ रुग्णांची कोरोनावर मात !

November 8, 2020

धरणगावातील उ.बा.ठा तील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

October 30, 2024

आगामी निवडणुका ‘मविआ’ने एकत्र लढवाव्यात : शरद पवारांचे मोठे वक्तव्य !

July 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group