TheClearNews.Com
Sunday, July 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सरकार अदानींना वाचवतेय, ते तुरुंगात असले पाहिजे : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
November 28, 2024
in राज्य, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्या अटकेच्या मागणीचा बुधवारी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. तसेच केंद्र सरकार अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संसदेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर परिसरात पत्रकारांशी ते बोलत होते.

अदानी हजारो कोटींच्या अनियमिततेप्रकरणी आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे, असे राहुल म्हणाले. अदानी समूहाने गौतम अदानी व त्यांचे पुतणे सागर अदानींवरील लाचखोरीचे आरोप फेटाळले आहेत. अदानी कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा कोणताही आरोप नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

READ ALSO

टीओडी मीटर पोस्टपेड व मोफत

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

याबाबत विचारले असता राहुल यांनी अदानी समूहाच्या खुलाशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी आपल्यावरील आरोप मान्य करतील, असे तुम्हाला वाटते का? तुम्ही कोणत्या जगात आहात ? निश्चितपणे ते आरोप नाकारणारच. त्यामुळे अदानींना अटक करावी, ही आमची मागणी आहे, असा मुद्दा राहुल यांनी मांडला. छोट्या-छोट्या प्रकरणांमध्ये शेकडो लोकांना अटक केली जाते. मात्र, या महाशयांवर हजारो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असूनही ते मोकाट आहेत. यांना तुरुंगात डांबले पाहिजे. परंतु, सरकार त्यांना वाचवत आहे, असे राहुल म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

टीओडी मीटर पोस्टपेड व मोफत

July 20, 2025
जळगाव

ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

July 19, 2025
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन कोटींचा संशोधन प्रकल्प मंजूर : देशातील सहा विद्यापीठांचा सहभाग

July 17, 2025
चाळीसगाव

चाळीसगाव नगरपरिषदेच्या त्या १८ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी २७ वर्षांनंतर मिळाला न्याय…

July 10, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपरिषदेतर्फे नगरपरिषद आपल्या दारी अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन

July 9, 2025
जळगाव

पालकमंत्र्यांकडून पाळधी–तरसोद बायपास रस्त्याची पाहणी

July 6, 2025
Next Post

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनतर्फे जागतिक केळी दिन साजरा

April 20, 2022

कोरियोग्राफर रेमो डिसुझाला ह्रदयविकाराचा झटका, ICU मध्ये दाखल

December 11, 2020

चार हजारांची लाच मागितली : खिरोदा तलाठ्यासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

April 6, 2023

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

June 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group