TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करतात : सरसंघचालक मोहन भागवत !

vijay waghmare by vijay waghmare
July 19, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

गुमला (वृत्तसंस्था) सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. देशाच्या भविष्याबाबत आपण कधीही चिंतित नव्हतो. कारण अनेक लोक देशाच्या भल्यासाठी सामूहिकरीत्या काम करत असल्याचे ते म्हणाले. तसेच कोरोना संकटानंतर भारताकडे शांतता व आनंदीपणाचा मार्ग असल्याचे जगाला कळाल्याचेही सरसंघचालकांनी नमूद केले.

स्वयंसेवी संस्था ‘विकास भारती’ कडून आयोजित ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सनातन धर्माचे महत्त्व अधोरेखित केले. सनातन धर्माचा मानवजातीच्या कल्याणावर विश्वास आहे. गेल्या दोन हजार वर्षांत जगभरात विविध प्रयोग करण्यात आले; परंतु शांतता व आनंद निर्माण करण्यात हे प्रयोग अयशस्वी ठरले. मात्र भारताच्या पारंपरिक जीवनशैलीतच आनंद व शांतता रुजलेली आहे. कोरोना संकटानंतर जगाला याची प्रचीती आल्याचे भागवत म्हणाले. तसेच देशाच्या भविष्याबाबत आपल्याला कोणतीही चिंता नाही. कारण देशाच्या भवितव्यासाठी सर्व जण मिळून काम करत आहेत. देशातील अनेक लोक लोकप्रियतेपासून दूर राहत देशाच्या कल्याणासाठी काम करत असल्याचे भागवत यांनी नमूद केले.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

देशातील लोकांच्या पूजा-अर्चनेच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कारण आपल्याकडे ३३ कोटी देवी-देवता असून ३,८०० हून अधिक भाषा बोलल्या जातात. इतकेच नाही, तर खाणपाणाच्या पद्धतीदेखील भिन्न आहेत; परंतु भिन्नता असली तर आमचे मन एक आहे. अन्य देशांमध्ये असे पाहायला मिळत नसल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. आजघडीला काही तथाकथित प्रगतिशील लोक समाजाला परत देण्यात विश्वास ठेवतात. पण ही बाब भारतीय संस्कृतीत अगोदरपासून दडलेली आहे. ही गोष्ट कुठल्याही शास्त्रांमध्ये लिहिलेली नाही. पण पिढी दर पिढी हे स्वभावगुण पुढे वाढत गेल्याचे भागवत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिन्यांची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टायर फुटून कार उलटली ; जळगाव केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी सुदैवाने बचावले !

July 23, 2023

आठवड्याच्या सुरुवातीला सोने दरात घसरण तर चांदीचा भाव तेजीत !

March 21, 2022

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची वारंवार होणारी पीक पडताळणी रद्द करा !

January 31, 2023

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

April 6, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group