TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय किसान मोर्चातर्फे निवेदन सादर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 23, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या माध्यमातून आज विविध मागण्यांच्या संदर्भात भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करणे, शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करणे तसेच ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर ने मत प्रकिया राबविणे या संदर्भात राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा च्या माध्यमातून जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या ७४ वर्षात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नाहीये. सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार २०२२ मध्ये देखील ओबीसींची जनगणना करणार नाहीये. जर आकडेवारी नसेल तर ओबीसींना न्याय कसा मिळणार? हा खरा यक्षप्रश्न आहे. केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी विरोधी आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून फक्त आणि फक्त धनदांडग्यांचा फायदा होणार आहे. शेतकरी – शेतमजूर उपाशी मरतील अशी परिस्थिती ओढवणार आहे. सुप्रीम कोर्टाने ८ ऑक्टोबर २०१३ ला निर्णय दिला की निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निःपक्षपातीपणे होण्यासाठी ईव्हीएम मशीन सोबत पेपर ट्रेल मशीन जोडण्यात आले. परंतु जर खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हायची असेल तर ईव्हीएम सोबत पेपर ट्रेल मधून बाहेर पडणाऱ्या चिठ्यांची देखील १००% मोजणी करण्यात यावी. अन्यथा बॅलेट पेपर ने मत प्रक्रिया पार पाडावी, या विविध मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे हे पहिले चरण आहे, हे आंदोलन एकूण ५ टप्प्यात होणार असून ३१ राज्यातील सर्व ५५० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विलास भास्कर पाटील यांनी दिली.

READ ALSO

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

निवेदन सादर करताना सुधाकर बडगुजर, विलास पाटील, राजेंद्र आबा माळी, भरत जगताप, प्रमिला जगताप, चंद्रकांत जगदाळे, विश्वासराव पाटील, सुमित्र अहिरे, रमेश पाटील, मधुकर ठोंगळे, डी एम मोतीराय, विकास उंबरकर, राजू जाधव, सुजित टेमकर, सुनील पाटील, राजू खरे, जे डी ठाकरे, शेख हारून मंसुरी, शामकांत पाटील, प्रमिला जगताप, भरत जगताप आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

आदर्श शिक्षक पवार यांना कुबेर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने ग्रंथ देऊन सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोने चांदीच्या दागिन्यांसाठी वृद्धेचा खून ; पहूर पोलिसात गुन्हा, आरोपीला अटक !

June 24, 2022

सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेकडे कोणते पर्याय उरले आहेत?

June 23, 2022

भरधाव मालट्रकने सहा शेतमजूर महिलांना चिरडले !

June 19, 2024

Horoscope : राशिभविष्य, शनिवार ७ मे २०२२ !

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group